शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:36 IST

लातूर : पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे गरजेचे आहे. पाण्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवस्थापन केले नाही तर आपल्याला भविष्यात ...

लातूर : पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करणे गरजेचे आहे. पाण्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यवस्थापन केले नाही तर आपल्याला भविष्यात पाण्याची कोठारे निर्माण करावी लागतील असे प्रतिपादन बी. पी. सूर्यवंशी यांनी येथे केले.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, साक्षी समैया, संजय ममदापुरे, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डाॅ. संजय गवई यांची उपस्थिती होती. सूर्यवंशी म्हणाले,पाणी हे प्रत्येकाचे जीवन आहे कारण आपल्याला क्षणोक्षणी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आपण जाणून घेऊन त्यासोबत सकारात्मक वर्तन करणे अत्यंत गरजेचे आहे. सूत्रसंचालन तहसीन मनियार यांनी तर आभार अर्जुन बंडगर यांनी मानले. स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ. रत्नाकर बेडगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीराम वाघमारे, डॉ. श्रीकांत गायकवाड यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी विकास काळे, उमेश गाडे, बालाजी शेंगसारे, चंदन टाळकुटे, ओम ढमाले, श्रीराम सिंघन यांनी परिश्रम घेतले.