शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी वसतिगृह सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST

ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होऊ नये आणि ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत हंगामी ...

ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होऊ नये आणि ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत हंगामी अनिवासी वसतिगृह योजना शासनाच्या वतीने राबविली जाते; परंतु तालुक्यासह जिल्ह्यात एकही हंगामी अनिवासी वसतिगृह सुरू झाले नाही. तालुक्यातील अनेक वाड्या, वस्ती, तांड्यावरील मजूर दसरा, दिवाळीमध्ये ऊसतोडणीसाठी राज्यातील विविध भागांत जातात. ऊसतोडणीची उचल घेऊन ती फेडण्यासाठी सहा ते सात महिने आपल्या गावापासून दूर उसाच्या फडात राहतात. हे मजूर जाताना आपल्यासोबत मुलांना घेऊन जातात. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो.

स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी हंगामी अनिवासी वसतिगृह सुरू करण्याचे आदेश जिल्ह्याला प्राप्त झाले असतानाही जवळपास साडेतीन महिने उलटले तरी अद्याप एकही हंगामी अनिवासी वसतिगृह सुरू झालेले नाही. त्यामुळे हे वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे बालहक्क अभियानच्या वतीने तालुकाप्रमुख, पानगाव ग्राम बालसंरक्षण समितीचे अध्यक्ष मधुकर गालफाडे यांनी केली आहे.