बल्लारपूर-चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून नरेश पुगलिया यांना तिकीट न देता ती संजय देवतळे यांना दिल्याने नाराज झालेल्या पुगलिया गटाला या निवडणुकीत संजय देवतळे हे पराभूत व्हावेत ...
इंदिरानगर : मुंबई नाका ते दादासाहेब फाळके स्मारक समांतर रस्त्यादरम्यान अवैधरीत्या प्रवाशांची रिक्षातून होणारी वाहतूक आणि जीवघेणा प्रवास अद्यापही सुरूच आहे. या रस्त्यादरम्यान दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर, वासननगर, पाथर् ...
नाशिक : लोकसभा मतदानानंतर सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा होती़ नाशिक, दिंडोरीसह देशभर भाजपाने मारलेल्या मुसंडीची चर्चा शहरातील गल्लोगल्ली तसेच क्याक्यांवर रंगल्याचे आज चित्र होते़ ...
जनतेने दिलेला कौल मान्यच आहे. मात्र यातून एक चांगले झाले, की देशाला स्थिर सरकार मिळाले. त्याची गरजच होती. आम आदमीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. भ्रष्टाचाराला नागरिक कंटाळले आहेत. आघाडीच्या शासनाविरोधात जनतेने कौल दिला. ...