रेल्वेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन केल्यानंतर, भारतीय रेल्वेचे १0 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. विलिनीकरणानंतर केंद्र सरकारला कोणताही लाभांश देण्याचे बंधन रेल्वेवर राहणार नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेतली कोट्यवधी खाती जगवण्यासाठी बँक कर्मचारी स्वत:च स्वयंस्फूर्तीने या खात्यात किरकोळ रकमा जमा करीत आहेत ...
पंजाबमधील अकाली दल-भाजपा सरकारच्या विरुद्ध मांडण्यात आलेला प्रस्ताव सोमवारी चर्चेला न घेताच आवाजी बहुमताने फेटाळण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहातून बाहेर ...
या महिन्यात देशाच्या अनेक भागांत मान्सून क्षीण झाल्यामुळे हंगामातील एकूण पर्जन्यवृष्टी सामान्य पातळीहून ५ टक्क्यांनी खाली घसरली आहे. यंदा सरासरीच्या ५ ते ६ टक्के अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला ...
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच समाजवादी पार्टीमध्ये गृहकलह निर्माण झाला असून, यादव कुटुंबातच अधिकाराचा वाद पेटला आहे. ...
काश्मीरमध्ये अनेक वर्षांनंतर मंगळवारी सर्व दहा जिल्ह्यांत ईदच्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली असून, हेलिकॉप्टर आणि ड्रोनने टेहाळणी करण्यात येत आहे. ...