शीलेश शर्मा/ नवी दिल्ली : निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत पेच उभा ठाकला आहे. चारही राज्यांमधील वेगवेगळी परिस्थिती पाहता निवडणुका वेगवेगळ्या घ्यायच्या की दोन- दोन राज्यांचा गट करायचा ...
देशाच्या विकासाचे काम नियोजनबद्धतेने व्हावे, यासाठी स्थापन झालेले नियोजन मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यामुळे देशात केंद्रीय स्तरावर नियोजन मंडळ नावाचे काही तरी अस्तित्त्वात आहे, हे तरी लक्षात आले. निष्क्रियतेमुळे या मंडळाचे काम ...
सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकार धडाडीने काही निर्णय घेत आहेत. आर्थिक निर्णय घेताना त्याला कृतीची जोड हवी असते. तशी ती दिसत असली, तरी निर्णयांचा फायदा हवा असेल, तर गतीमान कृती अपेक्षित असते. तसे सध्या दिसत नाही. ...
शिक्षण म्हणजे काय? भरपूर शिक्षण झालेले आहे आणि माणुसकी कशाशी खातात, ते माहितीच नसले, तर असे शिक्षण घेणारे भारवाहीच आहेत, असे म्हणावे लागेल. सभ्यता, सुसंस्कृतपणा, तसेच माणुसकीने वागण्यास शिकवते, ते खरे शिक्षण! त्याचा धडा पुस्तकी ज्ञानातून नाही, तर प् ...
महिलांच्या विविध सणावारांचा महिना म्हणून भारतीय संस्कृतीत श्रावण प्रसिद्ध आहे, त्यामुळेच या महिन्यात मेंदीला फार महत्त्व येते. मेंदी ही एकूणच महिलांच्या भावजीवनाचा अभिवाज्य भाग आहे. अशा या बहुगुणी व बहुउपयोगी मेंदीवर एक शास्त्रीय दृष्टिक्षेप.. ...