निवडणुकीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी, यासाठी प्रारंभीपासून मतपेटी, मतदान यंत्र सील करण्यासाठी लाखेच्या वापर केला जातो. सील करताना राजमुद्रा असलेल्या चिन्हाचा वापर केला जायचा. ...
बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आठ मतदार संघांपैकी भाजपला सर्वाधिक पाच जागा मिळेल, असा अहवाल राज्य गुप्तचर वार्ता विभागाने शासनाला कळविला आहे. ...
कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा येथील ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत, अनेकांचे बाबा, गुरू अशा श्रद्धास्थानी असलेले साबीरभाई यांच्या निधनाने येथे शोककळा पसरली ...
वरच्या फळीतील एका फडर्य़ा वक्त्याला शिवसेना अंतरली आहे. बाळासाहेब सभेला येण्यापूर्वी जे बिनीचे शिलेदार भाषणो ठोकीत, त्यामध्ये साबीर शेख यांचा समावेश असायचा. ...