विलास भोसले; पाटोदा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नियम आणि निकषाप्रमाणे पूर्वीची अर्धवट अवस्थेत कामे असतील तर त्या गावात नव्याने काम सुरू करता येणार नाही. ...
तालुक्यात सुमारे १०५ गावे असून ह्या वर्षी झालेल्या झालेल्या अपुऱ्या पावसामुळे २५ ते ३० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर प्रशासनाकडून ह्या गंभीर ...
पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण विकासासाठी थेट केंद्राकडून निधी पुरविण्यात येतो. प्रत्यक्षात ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवकांकडून या निधीमध्ये मोठी अफरातफर केली जाते. ...
सातबारावरील आजोबाचे नाव कमी करून त्यांच्या वारसांची नावे समाविष्ठ करण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या झरी तालुक्यातील कोसारा येथील तलाठ्याला लाचलुचपत ...
जिल्ह्यातील भाजपाचे नवनियुक्त आमदार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराज आहेत. ही नाराजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत. ...
ेसखाराम शिंदे, गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते ...
जिल्हाभर सर्वत्रच तापाचे रुग्ण दिसत असले तरी गेल्या चार दिवसांपासून थंडी वाढल्याने जिल्ह्याचा ‘फिवर रेट’ आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पर्यायाने शासकीय व खासगी रुग्णालयातील ...
विज्ञानाच्या माध्यमातून मानव झपाट्याने प्रगती करीत आहे. माहिती तंत्रज्ञानातील मोबाईलच्या शोधामुळे अनेक बाबी सहज सोप्या झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल आले आहेत; ...