शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पाणी पुनर्वापर केंद्राची आवाडेंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST

नदीतून उपसा केलेल्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. शुद्धीकरणानंतर जवळपास लाखो लिटर पाणी वॉशआऊटनंतर गटारीला सोडले जाते. ...

नदीतून उपसा केलेल्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. शुद्धीकरणानंतर जवळपास लाखो लिटर पाणी वॉशआऊटनंतर गटारीला सोडले जाते. त्यामुळे ते पाणी वाया जात होते. तसेच जलशुद्धीकरण केंद्राच्या पिछाडीस असलेल्या नागरी वस्तीतील रस्ते सतत पाण्याखालीच राहत होते. यासंदर्भात भागातील नागरिकांतून सतत तक्रारी होत होत्या. या पार्श्वभूमीवर या पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. त्यानुसार 10 लाख लिटर क्षमतेची टाकी आणि संप व पंपगृह बांधले आहे. वॉशआऊटनंतर बाहेर जाणारे पाणी या टाकीत सोडण्यात येईल. त्यानंतर ते पाणी पुन्हा शुद्धीकरण प्रक्रिया करून पुनर्वापरात आणले जाणार आहे. या कामाची शनिवारी आ. आवाडे यांनी पाहणी करून माहिती घेतली. यावेळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, माजी सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक सुनील पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे, नितेश पोवार, सुभाष हावळ, अभिजित पटवा, उमेश पाटील आदी उपस्थित होते.