शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

सुसंस्कारित समाजासाठी चरित्रग्रंथ प्रेरणादायी

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

प्रकाश बोकील : वि. स. खांडेकर व्याख्यानमाला

कोल्हापूर : सुसंस्कार ही चरित्रग्रंथांची ताकद आहे. त्यामुळे संस्कारक्षम समाज आणि आदर्श नागरिक घडविण्यासाठी चरित्रग्रंथांचे वाचन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रकाश बोकील यांनी केले.येथील करवीर नगर वाचन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘चरित्र वाङ्मयाचे संस्कारमूल्य’ हा व्याख्यानाचा विषय होता.
बोकील म्हणाले, आजच्या समाजासमोर चंगळवादी संस्कृतीचे आव्हान आहे. अशावेळी सुसंस्कारित समाजाच्या बांधणीसाठी पालकांनीच पाल्यावर पदोपदी संस्कार करणे आवश्यक आहे. खडतर काळातही समाजात चांगल्या संस्कारांचे बीज पेरता येते, याची प्रचिती सावित्रीबाई फुले, जिजाऊ, टिळक, रानडे, आगरकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्रग्रंथांत दिसून येते. या सर्वांनी समाजासाठी दिलेले योगदान, त्यांची दृष्टी आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासमान आहे.
भारतातील पहिल्या स्त्री-शिक्षिका सावित्रीबाई, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि आनंद यादव यांच्या जीवनचरित्राचा आढावाही यावेळी बोकील यांनी घेतला. नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या मलाला युसूफजाईचा संदर्भ देत बोकील यांनी आपल्या हक्काच्या लढाईसाठी कोवळ्या वयातही अतिरेक्यांना सामोरे जाण्याचे धैर्य बाळगणारी मलाला घराघरांत घडली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी ल. रा. नसिराबादकर, उदय कुलकर्णी, राजाभाऊ जोशी उपस्थित होते. सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर गुरुदत्त म्हाडगुत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नंदकुमार मराठे यांनी आभार मानले.