शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साचणाऱ्या भागांचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळ्यात शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. यामुळे वाहनधारकांनादेखील त्रास सहन करावा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळ्यात शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. यामुळे वाहनधारकांनादेखील त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्यांचीदेखील दुर्दशा होत असते. त्यामुळे येत्या काळात शहरातील नव्याने होणाऱ्या डांबरी रस्त्यांच्या कामाआधी मनपाकडून शहरातील पाणी साचणाऱ्या भागांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शहरात अमृत योजनेचे काम आता काही महिन्यांमध्ये संपणार आहे. तसेच शहरातील रस्त्यांचा कामांनादेखील मनपा प्रशासन सप्टेंबरनंतर सुरू करण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत नवीन रस्ते तयार केल्यानंतर पावसाळ्यात पुन्हा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून शहरात ज्या प्रमुख रस्ते व काही भागांमध्ये पाणी साचते अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचा सूचना माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता मनपाकडून हे काम लवकरच करण्यात येणार आहे. तसेच नवीन डांबरीकरण व कॉँक्रिटीकरणाचे काम करताना अशा ठिकाणी मुख्य रस्त्यापेक्षा जास्त भरावा टाकण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण होणार नाही. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.