शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

धानोरासह परिसरात नदी, नाले कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST

त्यानंतरही जेमतेम पाऊस पडला. मात्र, आतापर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस पडून शेतीचे नुकसान झाले. धरणे ओसंडून वाहत आहेत. परंतु धानोरा ...

त्यानंतरही जेमतेम पाऊस पडला. मात्र, आतापर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस पडून शेतीचे नुकसान झाले. धरणे ओसंडून वाहत आहेत. परंतु धानोरा परिसरातील नदी, नाल्यांना एकदाही पूर आलेला नसल्याने ते कोरडे पडलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे आणि भविष्यात पाणी टंचाई जाणवणार आहे.

चिंचपाणी धरणात पाणी नाही

सातपुड्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी चिंचपाणी धरण लघुप्रकल्प बनविण्यात आला आहे. ते धरण जर पाण्याने भरले तर शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकांची भूगर्भात मोठ्या प्रमाणात पाणीपातळी वाढते आणि पाणीटंचाईचे संकट येत नाही. परंतु यावर्षी सातपुड्यात अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठीही साठा झालेला नाही. धरण न भरल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. जोरदार पाऊस पडावा नदी, नाल्यांना पूर येऊन धरण भरावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.