शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार किशोर पाटील यांनी घेतली आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:17 IST

अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, खरीप हंगाम हातचा वाया जाण्याची भीती आहे. कोकणच्या धर्तीवर आपल्याकडील शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी ...

अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, खरीप हंगाम हातचा वाया जाण्याची भीती आहे. कोकणच्या धर्तीवर आपल्याकडील शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनाकडे आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील पंधरवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव तालुका व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, रस्ते, पूल, बंधारे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना करण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक प्रांताधिकारी दालनात घेतली.

यावेळी नगरदेवळा पूल, कजगाव पूल, नेरी घुसर्दी, दिघी खाजोळा, कजगाव, वडगाव मुलाने, बाळद, सामनेर, नांद्रा आदी ठिकाणी झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्यांचा आढावा घेत कोणीही बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, दोन्ही तालुक्यांचे कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी तसेच जलसंधारण, जलसंपदा, जिल्हा परिषद, महावितरण, वन विभाग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, डॉ. विशाल पाटील, बाजार समिती प्रशासक युवराज पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे आदी उपस्थित होते.