शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अकार्यक्षम कर्मचाऱ्यांची रेल्वे बोर्डाने माहिती मागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:49 IST

रेल्वे बोर्डाने रेल्वेतील कर्मचाऱ्यांना ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती जाहीर केली आहे; मात्र रेल्वेत सेवा बजाविताना ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची ...

रेल्वे बोर्डाने रेल्वेतील कर्मचाऱ्यांना ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्ती जाहीर केली आहे; मात्र रेल्वेत सेवा बजाविताना ज्या कर्मचाऱ्यांनी वयाची ५५ वर्षे पूर्ण केली आहे. अशा कर्मचाऱ्यांनी रेल्वेत सेवा कशा पद्धतीने बजावली, त्यांनी नियमित सेवा बजावली का, त्यांची सेवेतील आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त होती का, यातून रेल्वेचे काही नुकसान झाले का, संबंधित कर्मचाऱ्याचा उत्कृष्ठ कामाबद्दल गौरव झाला आहे,आदी त्यांच्या कामाचा `परफार्मन्स` बघितला जाणार आहे, तसेच संबंधित कर्मचाऱ्याला काही व्याधी आहेत का, याचीही माहिती घेतली जात आहे. यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नसेल, त्या कर्मचाऱ्यांना वयाच्या ५५ नंतर सेवानिवृत्तीच्या ६० वर्षांपर्यंत सेवेत ठेवायचे की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत भुसावळ विभागातील येथील रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला. तर हा जुनाच नियम असून, दरवर्षी ही प्रक्रिया होत असल्याचेही सांगितले.