गुन्हा घडल्यापासून तर शिक्षा होईपर्यंत आरोपीकडे कुटूंब फिरकलेच नाही. गुन्हा घडल्यापासून तो कारागृहातच आहे. यश याच्यावर अशाचे प्रकारचे तीन गुन्हे दाखल असून, एका खटल्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. ...
Jalgaon : ही रणनिती आखण्यासाठी रविवारी मेहरूण शिवारातील एका शेतात बंडखोर नगरसेवक, भाजप नगरसेविकेचे पती, शिवसेनेचे नगरसेवक अशी मिळून पार्टी झाली असल्याची माहितीही मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. ...
राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खासगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या आहेत. या कायद्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू झाली आहे. ...
Raksha Khadse : आरक्षण ओबीसी समाजाला अपेक्षित आहे, कारण ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीच्या माध्यमातून नेतृत्व कोण करणार आहे. राज्य सरकारने यामध्ये दिरंगाई दाखविली आहे, अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...