शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

आता सातच्या नव्हे सकाळी अकराच्या आतच घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : किराणा दुकाने, भाजी विक्री यासह इतर सर्व खाद्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने आता फक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : किराणा दुकाने, भाजी विक्री यासह इतर सर्व खाद्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने आता फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवारी दिले आहे.

राज्यात १४ एप्रिल ते १ मेपर्यंत संचारबंदी लागु करण्यात आली आहे. आतापर्यंत अत्यावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत खुली ठेवली जात होती. मात्र त्यामुळे संचारबंदीच्या नियमांचे फारसे पालन होत नव्हते. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्य पदार्थ विक्री दुकाने, कृषी संबधित उपकरणे व शेती उत्पादने, पशुखाद्य विक्री दुकाने इतर साहित्याची विक्री करणारी दुकाने ही फक्त सकाळी ७ ते दुपारी ११ पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश १ मे पर्यंत लागु राहणार आहेत. तसेच या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच डिलिव्हरी देता येणार आहे.

या आदेशाचे पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संयुक्तरित्या पोलीस आणि संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेवर देण्यात आली आहे.