शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आरोग्य विभागाचा गाडा ५० टक्के मनुष्यबळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:14 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय आरोग्य यंत्रणेत आताही पूर्ण गाडा हा केवळ ५० टक्के मनुष्यबळावर ओढला जात आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय आरोग्य यंत्रणेत आताही पूर्ण गाडा हा केवळ ५० टक्के मनुष्यबळावर ओढला जात आहे. यात आरोग्य केंद्रांना एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने बीएएमएस डॉक्टरांच्या तदर्थ म्हणून नियुक्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाच्या मुद्द्यावर केंद्रीय समितीनेही बोट ठेवले आहे. जिल्ह्यात १३२ कोविड रुग्णालये असून २५ कोविड सेंटर आहेत. खासगी कोविड रुग्णालयात प्रत्येकी ५ ते ७ आरएमओ तर सर्व रुग्णालयांमध्ये २०० पर्यंत कन्सलटंट असल्याची माहिती आहे. शासकीय यंत्रणेत हीच संख्या ५० टक्के आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२० परिचारिका आहेत. ही संख्या खूपच कमी असल्याने आहे त्या यंत्रणेवर ताण वाढला आहे. मध्यंतरी या ठिकाणी डॉक्टरांच्या संख्येबाबतही मोठी समस्या निर्माण झाली होती. कुशल मनुष्यबळ पुरेसे नसणे यामुळे आरोग्य सेवेत अडचणी असल्याचा मुद्दा नुकताच केंद्रीय समितीने मांडला होता.