शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

तीन बँकांच्या पाच तत्कालीन व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST

रावेर, जि. जळगाव : तालुक्यातील ३७ शेतकरी संरक्षित विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. यात शेतकऱ्यांच्या नुकसानीस ...

रावेर, जि. जळगाव : तालुक्यातील ३७ शेतकरी संरक्षित विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. यात शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार धरून रावेर येथील तीन बँकांच्या तत्कालीन पाच शाखा व्यवस्थापकांविरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेंट्रल बँकेचे खानापूर येथील तत्कालीन शाखा व्यवस्थापक पंकज सारंगधर केदारे व नितीन यशवंत शेंडे, आयसीआयसीआय बँकेचे रावेर येथील शाखा व्यवस्थापक ऋषीकेश शिवाजी गव्हाणकर, बडोदा बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण यशवंत बोरोले व सचिन सुभाष बाविस्कर अशा पाच जणांचा गुन्ह्य दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

सन २०१९ - २० मध्ये केळी फळपीक विमा योजनेचा विमा हप्ता कपात करण्यात आला. या शेतकऱ्यांची माहिती व विहीत वेळेत इंडियन ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या पोर्टलवर भरली नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी संरक्षित विम्याच्या लाभापासून वंचित राहिले, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तालूका कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. त्यावरुन वरील तीनही बँकांच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांविरुध्द रावेर पोलिसात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सावदा येथील बडोदा बॅंक शाखा व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.