शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळे प्रत्येक भारतीय स्वतंत्र्य झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:29 IST

जळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संविधानामुळेच प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य झाला आहे, असे मत आंबेडकर चळवळीचे जेष्ठ ...

जळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संविधानामुळेच प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य झाला आहे, असे मत आंबेडकर चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांनी संविधान जागर बैठकीत केले. अध्यक्षस्थानी जळगावचे माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे होते.पद्मालय शासकीय विश्रामगृहात लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान जागर समितीची रविवारी झाली. दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजनासह प्रजासत्ताक दिनापर्यंत संविधान जागर करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक शाळेत संविधानाच्या प्रास्ताविकचे वाचन व्हावे, संविधानवर आयोजित स्पर्धा परीक्षेचे आयोजन, परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले.भारतीयांचे हक्क व अधिकार धोक्यात सापडले असून संविधानाची जपवणूक करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला त्याचे महत्व सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा विचार बैठकीत व्यक्त झाला.यावेळी प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, प्रा.प्रकाश कांबळे, जयसिंग वाघ, रविकिरण बिºहाडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी झालेल्या चर्चेत अशपाक पिंजारी, अमोल कोल्हे, सचिन धांडे, अनिल नाटेकर, शिवराम पाटील, ईश्वर मोरे, विश्वास बिºहाडे, भारत सासणे, गुरूनाथ सैंदाणे , दिलीप सपकाळे यांनी सहभाग घेतला.बैठकीत सुरेंद्र पाटील, चंदन बिºहाडे, राजेंद्र गडवे, दिलीप अहिरे, बाळासाहेब उदय सपकाळे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, गमीर शेख, सुजात ठाकूर, कविता सपकाळे, मिलिंद सोनवणे, राहुल भालेराव, नाना मगरे, प्रदीप सोनवणे, संतोष गायकवाड, मुकेश कुरील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव