शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे झाल्यानंतरच नुकसान भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST

अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शहर व ग्रामीण भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री पाटील यांचे शनिवारी सकाळी चाळीसगाव येथे ...

अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शहर व ग्रामीण भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री पाटील यांचे शनिवारी सकाळी चाळीसगाव येथे आगमन झाले. पाहणी केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

३० व ३१ऑगस्ट रोजी अतिवृष्टी व त्यानंतर डोंगरी तितूर नद्यांना आलेल्या महापुरामुळे शहरासह ग्रामीण भागात शेतीसह दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. मोठ्या संख्येने पशुधनाची हानी झाली. पाण्याचा वेग भयंकर असल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व माती वाहून गेल्याने शेती खरडून निघाल्यासारखी झाली आहे. तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, मुंदखेडे, जामडी, कोंगानगर, बाणगाव, जावळे, कोदगाव, हिंगोणे सिम या गावांमध्ये पुराचा फटका सर्वाधिक बसला आहे. एकूण ४२ गावांमध्ये पूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील महापुरांमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सर्वांना लवकरच शासनातर्फे मदत दिली जाईल. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तर गावांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या गावांना संरक्षण भिंती बांधण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे प्रमोद पाटील, जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, पं.स. सभापती अजय पाटील, भूषण पाटील आदी उपस्थित होते.