शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

पाणी सोडण्यासाठी जलसमाधी जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:50 AM

पैठण येथील नाथ जलाशयातून तीर्थपुरी परिसरातील डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधा-यात उतरुन जलसमाधी आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : पैठण येथील नाथ जलाशयातून तीर्थपुरी परिसरातील डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधा-यात उतरुन जलसमाधी आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती.परिसरात पर्जन्यमान कमी झाल्याने परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाल्यांना पाणीच नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी फळबाग आणि उसाचे पीक जागेवर वाळून जात आहेत. सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे संतप्त २५ शेतकऱ्यांनी जोगलादेवी बंधाºयात उतरून जलसमाधी आंदोलन करुन पाणी सोडण्याची मागणी केली.यावेळी सर्जेराव जाधव, कैलास शेळके, रमेश काळे, रामेश्वर सानप, भास्कर पांढरे, बाळासाहेब बहीर, विलास चव्हाण, गणेश मेगडे, अर्जुन माळोदे, गणेश मोटे, प्रकाश गहिरे, माऊली धाडंगे अर्जुन थेटे, प्रकाश म्हस्के, बबन शिंदे, बाबासाहेब बाशिंगे, भरत बोबडे, राहुल चिमणे, सीताराम खोजे, विनोद खोजे, भरत खोजे, भागवत सागडे, कांताराव वराडे, योगेश ढोणे, विलास मुकणे, बापू ढेरे, विकास मुकणे, बप्पा देवडे, नारायण अडाणी उपस्थित होते.लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागेदोन दिवसात पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार, मंडळाधिका-यांनी शेतक-यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून या मागणीसाठी ग्रामस्थांकडून पाठपुरावा केला जात होता. मध्यंतरी कडा प्रशासनाच्या अधिका-यांना कोंडण्याचा प्रयत्नही संतप्त ग्रामस्थानी केला होता.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाईDamधरण