शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

पाणीबिलापोटी १५ लाखांचा धनादेश सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:23 AM

जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे थकीत बिल देण्यावरुन जालना व अंबड नगरपालिकेत सोमवारी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, जालना नगरपालिकेच्या वतीने माजी आ. कैलास गोरंट्याल व अंबड नगरपालिकेच्या वतीने देविदास कुचे यांनी सामंजस्याची भूमिका घेत वादावर पडदा टाकला.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेतून अंबड शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे थकीत बिल देण्यावरुन जालना व अंबड नगरपालिकेत सोमवारी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, जालना नगरपालिकेच्या वतीने माजी आ. कैलास गोरंट्याल व अंबड नगरपालिकेच्या वतीने देविदास कुचे यांनी सामंजस्याची भूमिका घेत वादावर पडदा टाकला.यावेळी अंबड नगरपालिकेने जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून घेत असलेल्या पाणी बिलापोटी पंधरा लाख रुपयांचा धनादेश माजी आ गोरंटयाल यांच्याकडे सुपूर्द केला.जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी जालन्याचे तत्कालिन आ कैलास गोरंटयाल यांनी सरकारच्या विरोधात जात आंदोलनाचे हत्यार उपसले होते, त्यांच्या प्रयत्नानेच जालना शहरासाठी ही योजना कार्यान्वित झाल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र अंबड शहरात मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायथ्याशी आहे. जायकवाडी-जालना ही ६५ एमएलडी क्षमतेची योजना अंबड शहरातून जात असताना शहराची तहान भागवण्यासाठी या योजनेतून अंबड शहरास ४ एमएलडी पाणी देण्यात यावे अशी मागणी अंबड नगरपालिकेने केली होती. मात्र, जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना निर्माण होत असताना त्यात कोठेही अंबड तसेच इतर कोणत्याही शहराचा उल्लेख नव्हता. त्यामुळे या योजनेतुन कोणत्याही शहराला पाणी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही अशी भूमिका त्यावेळचे जालन्याचे आ. गोरंट्याल यांनी घेतली होती. अंबड शहराला या योजनेतून पाणी मिळावे यासाठी विविध आंदोलने करण्यात आली.

टॅग्स :Waterपाणीbillबिल