शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
6
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
7
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
8
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
9
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
10
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
11
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
12
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
13
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
14
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
15
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
16
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
19
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
20
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
Daily Top 2Weekly Top 5

"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:00 IST

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आजमी म्हणाले, भारत नेहमी बांगलादेशात अशांतता निर्माण करत असतो. यापूर्वीही त्यांनी अनेकदा भारताविरुद्ध भडकाऊ विधाने केली आहेत.

शेख हसिना यांंच्या सरकारच्या पतनानंतर, भारत-बांगलादेश संबंध ताणले गेले आहेत. यातच आता बांगलादेशच्या एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने भारताविरुद्ध विषारी फुत्कार सोडले आहेत. बांगलादेशचे निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आजमी यांनी एका ऑनलाइन चर्चेदरम्यान गरळ ओकली आहे. "जोवर भारताचे तुकडे होत नाहीत, तोवर बांगलादेशात संपूर्ण शांतता येणार नाही, असे अब्दुल्लाहिल यांनी म्हटेल आहे. ते जमात-ए-इस्लामीचे प्रमुख राहिलेले गुलाम आझम यांचे पुत्र आहेत.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आजमी म्हणाले, भारत नेहमी बांगलादेशात अशांतता निर्माण करत असतो. यापूर्वीही त्यांनी अनेकदा भारताविरुद्ध भडकाऊ विधाने केली आहेत.

भारताविरुद्ध बोलताना त्यांनी भारतावर १९७५ ते १९९६ पर्यंत चटगांव हिल ट्रॅक्ट्स भागात अशांतता पसरवल्याचा आरोप केला. माजी अधिकाऱ्याने दावा केला की, "शेख मुजीबुर रहमान यांच्या सरकारच्या काळात पर्वतीय चटगांव जन संहती समिती (PCJSS) आणि तिची सशस्त्र शांती वाहिनी होती. भारताने त्यांना आश्रय, शस्त्रे आणि प्रशिक्षण दिले, यामुळे १९७५ ते १९९६ पर्यंत डोंगराळ भागात रक्तपात झाला."

आजमी यांचे वडील गुलाम आझम यांच्यावर १९७१ च्या युद्धात हिंदू आणि मुक्ती समर्थक बंगाली लोकांच्या नरसंहाराचे आरोप आहेत. सध्या बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. बांगलादेशात सध्या इस्लामी कट्टरतावादी शक्ती, उघडपणे धुडगूस घालताना दिसत आहेत आणि अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता शांतपणे सर्व तमाशा बघत आहेत.
 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत