अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
कार्यक्र मात समाजबांधवांनी सहभागी होऊ नये असे डॉ. बलकवडे यावेळी म्हणाल्या. पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदीचा हा काळ असल्यामुळे पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे. मास्कचा वापर स ...
हाजराफॉल गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व आकर्षक पर्यटन केंद्र असून या पर्यटन केंद्राचा आनंद लुटण्यासाठी दूरवरचे पर्यटक नेहमी येथे येतात.अशात त्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा, परिसरातील अनेक दर्शनीय केंद्र आणि खेळांचा आनंद घेण्याची सोय तसे ...
तीन दुकानाचे वाटप एकाच व्यक्तीकडे असून ते तीन दुकानदाराकडून करण्यात यावे, अशी विनंती केली. प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून धान्य वाटप करणे गरजेचे होते. परंतु रविवारी (दि.१२) सुध्दा मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले नाही.त्याम ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्रथमच लॉकडाऊनच्या कालावधीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच देशभरातील रेल्वे वाहतूक मागील १७ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प आहे. हावडा-मुंबई मार्गावरील ...
शेतकऱ्यांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. आता हेच बघा, काल-परवापर्यंत अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी तालुक्याचा धान उत्पादक शेतकरी खुश होता. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या या भागात धान शेतीमुळे थोडीफार श्रीमंती नांदत होती. किटनाशकांमुळे धान उगवता ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशात कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनावर आळा बसावा म्हणून २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा ए ...
‘लॉकडाउन’मुळे सर्वत्र काम बंद झाले असून गरीब मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. अशात कोणीही उपाशी राहु नये म्हणून गरजुंना एप्रिल, मे व जून या ३ महिन्यात प्रत्येकी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात यावे असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. तसेच दर महिन्याला मिळणा ...
ती दहशत कमी करण्याची जवाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे तेच डॉक्टर कोरोनाच्या नावावर गोंदियाच्या गर्भवतींना रेफर टू नागपूर करीत आहे. त्यामुळे गोरगरिबांनी काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थितीत केला आहे. लोकांच्या आरोग्यासंबधी अडचणी सोडविण्यासाठी जिल् ...
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशात जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे युध्द पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे.त्यामुळेच मागील महिनाभरात जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर दिल्ली निजामुद्द ...
सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वांना घरात राहण्याची सक्ती आहे. संचारबंदीमुळे गावातील सर्व हालचालींवर बंदी आली. जिवघेण्या कोरोनापासून गावकऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने खबरदारी घेऊन वेळोवेळी नागरिकांना आवश्यक त्या स ...