अलिकडेच बाहेरील राज्यातून बरेच नागरीक आले आहे. गोरेगाव शहरासह अनेक भागात बाहेरून आलेल्या नागरीकाविषयी सुज्ञ नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोरेगाव शहरात बाहेरील राज्यातून किती लोकं आले आहे. याचा आकडाच नाही. त्यामुळे कोरोनाची लागन होण्याची शक्यता न ...
रोजगार रोजगारानिमित्त मोठ्या शहरात गेलेले तरुण गावी आल्यानंतर स्वत:चे विलगीकरण करत नाही. तर मोहल्ल्यातील गल्लीतील मुलांसोबत गप्पागोष्टी करताना दिसतात. म्हणून बाहेरून आलेल्यांनी स्वत: १५ दिवस विलगीकरण करून घ्यावे. तर ग्रामीण भागातील संसर्गाचा धोका टाळ ...
महाराष्ट्रासह गोंदिया जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. विदेशातून जिल्ह्यात आलेले व ते नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या अश्या एकूण ६२७ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. परंतु संचारबंदीत नागरिकांना फक्त जीवनावश्यक वस्तूच खेरदीसाठी जाता येईल असे सांगण्य ...
केंद्र सरकारने सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना टप्याटप्याने निधी देणे सुरु केले होते. त्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात ३ टप्प्यांमध्ये वर्षाला ६ हजार रुपये थेट बँकेत जमा झाले. तर काही शेतकऱ्यांना योजनेच्या २ च टप्यांचीच निधी बँक खात्यामध्ये जमा झाली असून ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व परिसरात खाजगी कंत्राददारांकडून घर बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभुमीवर कलम १४४ लागू करुन ५ पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी येणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत ...
१०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई व म्हशी असायच्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा. शेतकऱ्यांची स्वत:ची गरज भागून सुद्धा दूध, दही, ताक व लोणी भरपूर प्रमाणात मिळत होते. परंतु मागील काही वर् ...
इटियाडोह धरणापासून हे अंतर सुमारे ८ किमी. आहे. रविवारी (दि.२२) सर्वत्र ‘जनता कर्फ्यू’ होता. त्यामुळे लोक रविवारी बाहेर पडले नाही. त्यामुळे ही माहिती रविवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजतादरम्यान कळली. लगेच गोठणगाव-इटियाडोह शाखा कार्यालयातील कर्मचारी व पा ...
देशासह राज्यात कोरोनाने शिरकाव केला असून दिवसागणीक रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या बघता शासनाची धावपळ वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळणे गरजेचे झाले आह ...
आमगाव शहर व ग्रामीण भागात कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या कठोर सूचनांचे पालन केले आहे. नागरिक व व्यावसायीकांनी सर्व कामे बंद करुन स्वत:च्या सुरक्षिततेकरिता कौटुंबिक आश्रय घेऊन सार्वजनिक संपर्क थांबविले आहे. ...
जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाई आराखड्यामध्ये एकूण ६६३ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण १९१६ उपाययोजना राबवायच्या असून त्यासाठी अपेक्षित खर्च चार कोटी ४८ लाख ४९ हजार एवढा निर्धारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये १८९ नवीन विंधन विहिरी घेणे, ७१ प ...