प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंजुरी अभावी यंदा जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया लांबणीवर गेली होती. मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली होती.त्यामुळे घरकुलासह इतर शासकीय आणि खासगी कामे पूर ...
दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्याचे भौगोलिक वातावरण अनुकूल आहे. जिल्ह्यात पशुपालकांची टक्केवारी वाढली आहे. सोबतच अदानी फाऊंडेशनने २ पशुधन विकास केंद्रांची पशुधन सेवा २६ गावांमध्ये कार्यरत आहे. या २६ गावांमध्ये ७०६० जनावरांपासून किमान प्रतिदिन १० ह ...
शेतकऱ्यांना खरीप हंगामात शेतीची कामे करताना आर्थिक समस्या भेडसावू नये यासाठी नाबार्ड आणि शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. यंदा नाबार्डने खरीप हंगामासाठी बँकांना २७० कोटी रुपयांच्या ...
वास्तविक आयुष्यात असे अबोल चित्र पहायला मिळाले तर काय बोलावे आणि काय करावे हे कळायला मार्ग नसतो. शहरातील एक दहा वर्षाचा शाळकरी मुलगा कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा गाडा पुढे नेण्यासाठी भाजीपाला विकतो. दारोदारी फिरून दोन पैसे कमविण्यासाठी रक्ताचे पाणी करतो. ...
प्राप्त माहितीनुसार रामटोला येथील रहिवासी धनलाल रहांगडाले यांचा मुलगा व्यकंट रहांगडाले यांनी बुधवारी (दि.१७) रात्री कुटुंबियासह वाद घातला. त्यामुळे वडील धनलाल रहांगडाले, त्यांचा लहान भाऊ आणि पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्य बाहेरगावी गेले होते. याच दरम्य ...
दुबई आणि दिल्लीहून परतलेल्या नागरिकांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. १२ जून रोजी तिरोडा तालुक्यातील दुबईहून परतलेल्या एका जणाच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर याच व्यक्तीसह आलेले दोन जण कोर ...
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला जिल्हा निधी व इतर निधी शासनाकडून ३३ टक्क्यांच्या तुलनेत कमी प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात सरकारच्या उत्पन्नात तूट असल्याने ती तूट भरुन काढण्यासाठी सरकारने एकतर अखर ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानपिक घेतले जाते. पीक बदल व नगदी पिकाकडे शेतकºयांनी वळावे असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जातो म्हणून काही शेतकऱ्यांनी यावर्षी मका लागवडीचा प्रयोग केला. बोंडगाव सुरबन, केशोरी, महागाव, पांढरवाणी, परसोडी या परिसरात मका लागवड झा ...
तिरोडा आणि गोंदिया तालुक्यात सर्वाधिक टोळधाडीचा प्रभाव दिसून आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. लगतच्या भंडारा जिल्ह्यात टोळधाडीचे आक्रमण झाल्याने ती गोंदिया जिल्ह्यात केव्हाही दाखल होण्याची शक्यत लक्षात घेत कृषी विभ ...
जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण १० एप्रिलला कोरोनामुक्त झाला. त्यानंतर जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त होता. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही परतण्याची ...