शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा

By admin | Updated: December 28, 2015 02:06 IST

भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेच्या माध्यमातून नागरिकांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून दिली.

राजकुमार बडोले : सौंदड येथे ‘वादळवारा’ कार्यक्रमसडक अर्जुनी : भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेच्या माध्यमातून नागरिकांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून दिली. शिक्षण हे प्रगतीचे द्वार असल्याने शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. बाबासाहेबांच्या या विचारामुळे आपण उच्चस्थ पदावर पोहोचलो. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. लॉर्ड बुद्धा मैत्री संघ सडक अर्जुनीच्या वतीने सौंदड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सव व भारतीय राज्य घटनेचा ६५ वा संविधान दिन, कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी ‘मी वादळ वारा’ या आंबेडकरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भैया खैरकर, प्रवक्ते डॉ. भानू लोखंडे, नागेश चौधरी, के.ना. सुखदेवे, मनोहर मेश्राम, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स. सभापती कविता रंगारी, पं.स. सदस्य गायत्री झटे, नगराध्यक्ष रिता लांजेवार, रुपाली टेंभुर्णे, दामोदर नेवारे, जगदीश लोहीया, रतन वासनिक उपस्थित होते.सर्वप्रथम गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परिसंवादात डॉ. भानू लोखंडे, नागेश चौधरी, के.ना. सुखदेवे, मनोहर मेश्राम यांनी भारतीय संविधान, आंबेडकरी क्रांतीची दिशा व दशा, सामाजिक परिर्वतन व भारतीय संविधान, डॉ. आंबेडकर व संत गाडगेबाबा यांचे जीवनकार्य या विषयांवर विचार व्यक्त केले. चंद्रपूरचे कलावंत अनिरुद्ध वनकर यांनी ‘मी वादळ वारा’ हा कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक धनरूप उके, संचालन अनिल मेश्राम, राजकुमार भगत यांनी तर आभार ए.पी. मेश्राम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)