शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१५ जुलैपर्यंत तहान भागणार!

By admin | Updated: July 1, 2014 01:46 IST

पणजी : दक्षिण गोव्याची जीवनवाहिनी असलेल्या साळावली धरणाच्या पाण्यात पुन्हा लक्षणीय प्रमाणात मँगनीजचा अंश सापडल्याने शुद्धिकरणात अडथळे येत आहेत.

पणजी : दक्षिण गोव्याची जीवनवाहिनी असलेल्या साळावली धरणाच्या पाण्यात पुन्हा लक्षणीय प्रमाणात मँगनीजचा अंश सापडल्याने शुद्धिकरणात अडथळे येत आहेत. त्यामुळे जलप्रक्रिया सुमारे १० टक्क्यांनी घटली आहे. पावसाने दडी मारल्याने आधीच पाण्याची समस्या निर्माण झालेली असताना, बांधकाम खात्याचा पाणीपुरवठा विभाग मात्र पुढील १५ दिवस पाऊस झाला नाही, तरी पाणीटंचाई भासणार नाही, असा दावा करीत आहे. सध्या पाण्यातील मँगनीजचा अंश कमी करण्यात यश आल्याचा दावा खात्याचे मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांनी केला. मँगनीजचे प्रमाण प्रती लिटर ०.१ मिलिग्रॅमपेक्षा अधिक झाल्यास ते धोकादायक ठरते. गेल्या आठवड्यात हे प्रमाण प्रतिलिटर २.८ मिलिग्रॅमपर्यंत पोचले होते. शुद्धिकरण प्रक्रियेत त्यामुळे अडचण येत होती. पाणी पुन्हा पुन्हा फिल्टर करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. साळावली प्रकल्पातून रोज सुमारे २०० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)