शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तिसरी लाट येण्यापूर्वी सर्वांचे लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:26 IST

कोरोना संसर्गामुळे आजपर्यंत लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. काेराेनाबाबत सर्व देशवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संसर्गापासून बचावासाठी लसीकरण हाच ...

कोरोना संसर्गामुळे आजपर्यंत लाखो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. काेराेनाबाबत सर्व देशवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संसर्गापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आजपर्यंत देशात लसीकरणाचे प्रमाण नगण्य असल्याने कोरोना संकटाची तलवार लोकांच्या मानेवर अजूनही लटकत आहे.

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत, तर पहिली लस घेतलेल्या अनेकांना अद्याप दुसरा डाेस मिळाला नाही. केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा याेग्य प्रकारे हाेत नसल्याने लसीकरणाच्या कामात अडचणी येत असल्याच्या तक्रारी राज्य सरकार करीत आहे. या सर्व गोंधळात जनता मात्र लसीकरणापासून वंचित आहे, ही अतिशय गंभीर व धोकादायक बाब आहे. बिकट स्थितीत सरकारने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी पुरेशी लस उपलब्ध करून नागरिकांना वेळीच देणे गरजेचे आहे, असे पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष राेहिदास राऊत यांनी म्हटले आहे.