लॉकडाऊनच्या पूर्वी सदर पहाडी पोकलॅन मशीनद्वारे खोदून तेथून काम करण्यात आले. पहाडी खोदण्याचे काम अंतिम टप्यात असताना वन विभागामार्फत पोकलॅन मशीन पकडून काम थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर सदर मशीन सोडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या ...
सळाखींचा योग्य प्रकारे पिंजरा न बनविता काँक्रिट टाकले जात आहे. याशिवाय वायब्रेट मशीनचाही वापर केला जात नाही. कामावर शासकीय अधिकारी देखरेख ठेवत नसल्याने कंपनीचे कामगार स्वमर्जीने बंधाऱ्याचे बांधकाम करीत आहेत. येथे अनुभवी गवंडीसुद्धा दिसून येत नाही. बह ...
कुरखेडा तालुक्यात सोनसरी, चांदागड, बांधगाव, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी एका कंपनीमार्फत बंधारे बांधले जात आहेत. सोनसरी येथे बांधण्यात आलेल्या बंधारा बांधकाम पूर्णत्त्वाचा कालावधी तीन महिने होता. परंतु याकरिता पाच ते सहा महिने लावण्यात आले. बांधकामा ...
यासंदर्भात आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा हिवताप अधिकाºयांना ७ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमद शेख व फवारणी कर्मचारी क्षेत्र कार्यकर्ता गजानन कोठारे यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटल्यानुस ...
१५ व्या वित्त आयोगातून ५० टक्के बंदीस्त निधीमधून गावाच्या विकासासाठी १० प्रकारची कामे घ्यावयाची आहेत. याशिवाय पिण्यासाठी पाणीपुरवठा, पावसाचे पाणी संकलन व पाण्याचा पुनर्वापर याबाबतही १५ व्या वित्त आयोगातून नवीन व पाणी योजना दुरूस्तीची कामे घेण्याबाबत ...
अनेक महिला प्रसुतीनंतर सव्वा महिन्यापर्यंत घराबाहेरही निघत नाही. पण गडचिरोली जिल्ह्यात रोशनीसारख्या अनेक महिलांना प्रसुतीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी अनेक किलोमीटरची पायपीट करत गाव गाठावे लागते. ...
पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पीक कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांनी समोर यावे. कृषी मित्रांनी त्यांच्या गावात असलेल्या शेतकऱ्यांना माहिती प्रदान करावी. याकरिता कृषी मित्रांना ऑनलाईन पद्धतीने सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध ...
चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आ ...
गेल्या ३ मे पासून वाहतूक परवान्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ४८ हजार ६९७ अर्ज आले आहेत. त्यापैकी २१ हजार ११२ अर्जांना परवानगी देण्यात आली, तर २७ हजार ५८५ अर्ज नामंजूर करून वाहतुकीसाठ ...