गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्यापासून प्रशासन सावध झाले आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाला १४ दिवस क्वॉरंटाईन राहणे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रशासनाने वसतिगृह, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती अधिग्रहीत केल्या आहेत. प्रशासना ...
आलापल्ली ते सिरोंचापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे उखडून गेला आहे. या मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त झाल्यामुळे वाहनचालकांना वाहने नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या आधी हा रस्ता दुरूस्त होईल ...
अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी हे काम आटोपले आहे. तेंदूपत्ता संकलनाचे काम झाल्यावर तेंदूपुडे पलटविणे, त्याची योग्यरित्या मांडणी करणे, तसेच त्यावर पाण्याचा वापर करणे आदी कामे करावी लागतात. ...
लांजेडा हा शहरातील मोठा वार्ड आहे. या भागात अनेक जण दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. परिणामी परिसरात सतत पुरुषांचा राबता असतो. अनेक ठिकाणी रस्त्यावरच दारू विकली जाते. रात्रीला तर लोक रोडवरच दारू पितात. याचा त्रास या भागातील लोकांना व खास करून महि ...
आष्टी येथील साई मंदिराच्या सभागृहाला लागून २५ बाय ११ आकाराच्या जागेवर सदर किचन शेडचे २७५ चौरस मीटर फुटाचे बांधकाम सुरू आहे. सदर किचन शेडच्या कामासाठी अस्मिता भिमनवार व मिलींद पाटील यांनी मोलाची आर्थिक मदत केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजीव पंदीलवार य ...
राजम्मापल्ली येथे काही जण दारू गाळत असल्याची माहिती गाव संघटनेकडून मुक्तिपथ तालुका चमूला बुधवारी मिळाली. त्यांनी याच दिवशी सकाळी पाच जणांच्या घरी धाड टाकून तपासणी केली. यावेळी चार जणांच्या घरी मुद्देमाल सापडला. तीन घरी एकूण ३५० लिटर गुळाचा व मोहाचा स ...
वाळवंटी टोळ किंवा नाकतोड ही जागतिकस्तरावरील महत्त्वाची कीड आहे. वाळवंटी टोळ व्यक्तीरिक्त टोळ किडीच्या इतरही प्रजाती आहेत. वाळवंटी टोळ ही कीड पीके व इतर झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. यापूर्वी १९२३, १९३१, १९४९, १९५५, १९६२, १९७८ व १९९३ मध्ये सुद् ...
४ नवीन रुग्णांपैकी मुलचेरा तालुक्यातील २ आणि अहेरी तालुक्यातील एक रुग्ण आहे. हे सर्व रुग्ण मुंबई येथून आले होते आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या संभावित र ...
लॉकडाऊनमुळे काही दिवस कामे पूर्णपणे ठप्प होती. नंतर शारीरिक अंतराचा नियम पाळत कामे आटोपण्याच्या सूचना मिळाल्याने पुन्हा कामे सुरू झाली. पण यावर्षी सरकारी बांधकामांसाठी रेतीच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कामांना फटका बसला. काही कंत्राटदारांनी सिरोंचा पर ...
रेती घाटांचे लिलाव झाले नसतानाही अहेरी तालुक्यातील महागाव बु. येथील नागरिकांनी घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करून ठेवला होता. याबाबत अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार ओतारी यांनी शुक्रवारी महागाव ...