भामरागड लगत वाहत असलेल्या पामुलगौतम नदीच्या पलिकडे जारेगुडा, गोलागुडा ही गावे आहेत. येथील बहुतांश नागरिक मासेमारीचा व्यवसाय करतात. मासे विकण्यासोबतच इतर कामांसाठी येथील नागरिकांना तालुकास्थळ असलेले भामरागड गाठावे लागते. जारेगुडा ते भामरागड या दोन गाव ...
जागतिक आरोग्य संघटनेनेही वर्तमानपत्रामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची कसलीही भिती मनात न बाळगता लोकांनी वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करावे आणि आपल्या ज्ञानात भर पाडावी, असे डॉ.कुंभारे म्हणाले. लोकमत वृ ...
स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, आर्थिक चलन वाढावे याकरिता विविध कामे, योजना, प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन खंबीरपणे जिल्ह्याच्या पाठीमागे आहे, असे पालकमंत्री म्हणाले. वीज, रस्ते, पूल, पिण्याचे पाणी व चांगली आरोग्य सुविधा यामधील प्रत्येक घटकांची अंमलबजा ...
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला दिलेला विजेचा धक्का दूर करून विजेचे ४ महिन्यांचे बिल माफ करावे आणि दुधाला प्रतिलिटर १० रु पये अनुदान द्यावे, अशी मागणी करत शनिवारी (दि.१) भाजपच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी महाएल्गार आंदोलन करण्यात आली. ...
कापसाच्या पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळल्याने एक महिला जागीच ठार झाली तर नऊ महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे घडली. ...
गडचिरोली जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प १९८० च्या कायद्यामुळे रखडले आहेत. कृषी विभाग, रोहयो तसेच धडक सिंचन व इतर योजनांमधून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात सिंचन विहीर बांधून सिंचन सुविधा केली. मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात अल्प आ ...
गरीब कुटुंबांना खासगी व सरकारी रूग्णलायांमध्ये मोफत उपचार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. पिवळे, केशरी, अंत्योदयचे रेशन कार्ड असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र मानले जातात. २०१२ मध्ये ही योजना राज्यातील ...
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ५७७ कोरोना बाधितांमधील ७५ टक्के म्हणजेच ४२७ रूग्ण यशस्वीरीत्या कोरोनामुक्त झाले आहेत. १४९ कोरोनाबाधितांवर दवाख्यान्यात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये कुरखेडा आणि गडचिरोली तालुक्यातील प्रत्येकी द ...
सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात मोहफूल तसेच गुळाची दारू विक्री करण्याचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. मुक्तिपथ चमूच्या वतीने ठिकठिकाणी धाड टाकून दारूसाठा जप्त करून जागीच नष्ट केला जात आहे. यासंदर्भात अनेक गावातून चमूला तक्रारी येत आह ...
गाढवी नदीच्या पलीकडील शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारी, पिंपळगाव, विठ्ठलगाव, पोटगाव, विहिरगाव या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाअभावी अजूनही रोवणीच्या प्रतीक्षेत आहे. धान पऱ्ह्यांना ५० दिवस होऊनही रोवणी सुरू न झाल्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. रोवण ...