कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देसाईगंज शहरातील अवैध व्यावसायिकांनी कमी वेळात दामदुप्पट रक्कम मिळण्याची हमी असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात मिष्ठान्न भांडार व प्रोव्हीजन्सच्या नावाखाली नाममात्र दुकान टाकून या दुकानाच् ...
स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सदर प्रभागातील विकास कामांचे योग्य नियोजन केले जात नसल्याने या प्रभागात सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची अवस्था बिकट असून बऱ्याच ठिकाणी नाल्या फुटल्या आहेत. सदर प्रभागात दरवर्षी मोठमोठ्या ...
डास नियंत्रणासाठी डासांची उत्पत्ती असणारी स्थाने नष्ट करणे, नाल्या वाहत्या करणे, टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावणे आदी उपक्रमांमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन स्वच्छता मोहीम राबविली जाणार होती. परंतू या कामांनी अद्याप वेग घेतलेला नाही. आरोग् ...
वनहक्क पट्ट्यांतर्गत गौण वनोपज गोळा करून विक्री करण्याचे अधिकार ग्रामसभांना आहेत. पण हे करताना ग्रामसभांनी वनविभागाची मदत आणि मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे. ...
अवघ्या चार वर्षाचा आदित्य नावाचा हत्ती ११ जून रोजी चिखलात अडकल्याने तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. त्याने खाणेपिणे सोडून दिले असून वन विभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याच्यावर उपचार सुरू केले आहे. ...
१ जूनपासून संचार बंदीत शिथिलता दिली आहे. त्यामुळे आता १ जुलैपासून प्रशिक्षणास सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ६० संस्थांमध्ये संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंग आणि लघुलेखनचे धडे दिले जातात. लॉकडाऊनमुळे संस्थांवर आर्थिक परिणाम झाल ...
सोमवारी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाºयांनी जि.प.कार्यालय गाठून पदाधिकाºयांची भेट घेतली. त्यांच्यापुढे ओबीसी विद्यार्थ्यांच्या गणवेशाची समस्या मांडली. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि.प.शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी तसेच एससी, एसटी, ए ...
भामरागड-आलापल्ली मार्गावर बांडीया नदी आहे. तसेच गावालगत पर्लकोटा नदी वाहते. पर्लकोटा नदीच्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार होते. मात्र वन विभागाच्या आडकाठीमुळे हे काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यातल्या त्या कोरोना संचारबंदीमुळे पुलाच्या कामा ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील पाण्याचे नमुने मोफत तपासून दिले जातात. अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार शहरांमधील पाण्याचे नमुने ग्रामपंचायती असताना तपासण्यात आले होते. या शहरांचे नगर पंचायतीत रूपांतर झाल्यानंतर भूजल ...