सर्चद्वारे मुक्तिपथ अंतर्गत गावपातळीवर एकदिवसीय उपचार क्लिनिक सुरू केले आहे. गावात रीतसर ठराव घेऊन क्लिनिकद्वारे उपचार केले जात आहेत. अशाच प्रकारे चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथे शनिवारी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सहभागी व्यसनींनी ...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पीक पद्धतीवर आधारित धान पीक लागवड व नियोजनाचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. ढोरगट्टा येथील शेतीशाळेत दुसरी शेतीशाळा घेण्यात आली. यात धान, तूर, बियाणे व जिवाणू संवर्धके वितरित करण्यात आली. तसेच बीज प् ...
जिल्हाधिकारी सदर पोर्टलवर अर्ज करा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले. सदर पोर्टलवर साध्या व सोप्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना कृषी मित्र, आपले सरकार सेवा केंद्र, बँक सखी, कृषी सहाय्यक यापैकी एकाकडून अर्ज भरायचा आहे. या प्रक्रियेमुळे बँकांन ...
प्रादेशिक वनविभागाच्या बांबूचा वापर करून प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचे नुकसान केले जात आहे. मात्र प्रादेशिक वनविभाग सुस्त असल्याचे दिसून येते. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आरमोरी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील २ हजार ९०० ...
महसूल विभागात शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी कॉम्प्लेक्स परिसरात शेकडो निवासस्थाने बांधली आहेत. त्यामुळे या निवासस्थानांचा परिसर कलेक्टर कॉलनी म्हणून ओळखल्या जाते. जिल्हा निर्मिती झाल्यानंतर पाच ते सहा वर्षानंतर या ठिकाणी निवासस्थाने ...
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी घोट येथे चार वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु सध्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच फ्लोअरवरील टाईल्स तीन ते चार इंच आतमध्ये दबल्या आहेत. चार वर्षानंतरही संकुलात पाण्याची सोय झाल ...
तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वाकडी व मोहगाव परिसरातून शहरात दारूचा पुरवठा होत असतो. परिणामी या भागातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाकडीलगत सुरू असलेल्या हातभट्टीवर धडक टाकली. येथून १ ...
सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत व ...
मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी धानाचे पऱ्हे, आवत्या टाकण्यास सुरूवात केली. आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पऱ्हे टाकल्यानंतर एकदाही पाऊस आला नाही. मातीत लपलेले धान जमिनीतील ओल्यामुळे उगवले. मात्र वर असलेले धान ...
कोपरअल्ली व पिलीगुडम ही दोन्ही गावे मुलचेरा तालुक्यात आहेत. दोन्ही गावांमध्ये २० किमीचे अंतर आहे. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी एकमेकांच्या गावाला जात होते. घटनेच्या दिवशी आरोपी हा दारू पिऊन होता. त्या दिवशी त्याने प्राचीकडे शारीरिक सुख व लग्नाची मागण ...