देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचा लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला एकट्या तालुक्यातून दरवर्षी मिळताे. सद्य:स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा ...
दुकानदारांसह खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये बिनधास्तपणा आल्यामुळे कोरोना पुन्हा वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजी हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे; पण तरीही आठवडी भाजीबाजारात होणारी गर्दी पाहता प्रशासनाने बाजार भरवि ...