बोलताना डॉ.बंग म्हणाले, जिल्हा बँकेच्या विकासाच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. सुरूवातीपासून ते आजतागायत जिल्हा बँकेच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार व बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांचा मोलाचा वाटा आ ...
चामोर्शी मार्गाप्रमाणेच आता पावसामुळे शहराच्या हद्दीतील आरमोरी मार्गावरही मोठे खड्डे पडले आहेत. इंदिरा गांधी चौक ते कठाणी नदीवरील पुलापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लाखांदूर ते गडचिरोली असा हा महामार्ग राष् ...
पोलीस असल्याची बतावणी देऊन वाहनाने जनावरे घेऊन जाणाºया वाहनचालकांना पैसे मागणाऱ्या सहा जणांना कारवाफा पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना २५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सलग ७ दिवस पूरपरिस्थितीला तोंड देणाºया भामरागड तालुक्यात आरोग्याविषयीच्या समस्या उद्भवू नये म्हणून दि.११ पासून आरोग्य विभागाकडून ‘मिशन भामरागड’ अभियान सुरु करण्यात आले होते. ...
हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत ...
नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून प ...
यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले. ...
नागरिकांच्या मागणीनंतर यंदाच्या उन्हाळ्यात येथे मुरूमाऐवजी माती टाकण्यात आली. अतिवृष्टीमुळे टाकलेली माती पूर्णत: चिखलमय झाली. काही माती वाहून गेली. उन्हाळ्यात करण्यात आलेले सपाटीकरणाचे काम निकृष्ट होते, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सध्या य ...
धानपिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. धानाच्या बुंध्यावर तुडतुड्याचे लक्षण दिसून येत आहे. सुकाडा भागातील काही शेतात धानपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतकऱ्यांनी धानपिकाचे सूक्ष्म निरीक्षण करून उपाययोजना करावे, असे आवाहन कृषी विभा ...
वीज समस्येला घेऊन कोटगूल भागातील ४० वर नागरिकांनी कोटगूल येथील विद्युत विभागाच्या उपकेंद्र कार्यालयावर सोमवारी धडक दिली. दरम्यान उपअभियंता पवार यांना निवेदन देऊन सदर समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, कोटगूल भागातील वीज सेवा ...