नक्षलवादी संघटना पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) च्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून (दि.2) पाळल्या जात असलेल्या विशेष सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत दोघांची हत्या केली. ...
रविवारी सकाळी प्राणहिता नदीत वाहून गेलेल्या दोन बेपत्ता वनरक्षकांचे मृतदेह आज सोमवारी सकाळी 7.30 च्या दरम्यान तेलंगणा हद्दीत सापडले असून तेलंगणा पोलिसांंनी ते ताब्यात घेतले आहेत. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही. कल्याणकर राहतील. प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही. भुसारी यांचीह ...
जयरामपूर रेती घाटाचा कंत्राट मूल येथील हसन वाढई यांना देण्यात आला होता. ३० सप्टेंबरनंतर नदीतून रेतीचा उपसा करण्याची मुदत संपली असतानाही रेती कंत्राटदार रात्रीच्या सुमारास नदीतून रेतीचा उपसा करून जुन्या रेतीच्या ढिगावर नेऊन टाकत होता. जयरामपूरच्या महि ...
नवीन उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करण्यास किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. मात्र अनेकांकडे पैसा राहत नसल्याने उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करणे शक्य होत नाही. उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करणाºयास प्रोत्साहन ...
जिल्ह्यात ३० जानेवारी २००२ ला पहिल्यांदा आयसीटीसी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत एचआयव्ही एड्स आजाराविषयी जनजागृती तसेच शासकीय रूग्णालयात तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार पूर्णपणे मोफत केला जात आहे. याशिवाय रूग्णांना विनामूल्य माहिती उपलब्ध व् ...
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग जंगलाने व्यापला आहे. जंगलातून विद्युत पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच खर्चही अधिक येते. अजुनही काही गावांमध्ये वीज पुरवठा झाला नाही. जंगलातून विद्युत लाईन गेली असल्याने वेळोवेळी वीज पुरवठा खंडीत होत ...