क्रीडा स्पर्धेत शॉर्टकट मार्ग चालत नाही. परिश्रम व शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्याच जोरावरच क्रीडा क्षेत्रात यश मिळविता येते. मात्र खेळादरम्यान चुका दुरूस्तीला संधी नाही. थोड्याशाही चुकीने पराभव पत्करावा लागतो, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाच ...
तेलंगाणा सरकारने मेडिगड बॅरेज बांधकाम करण्याच्या आधीच तेलंगणा राज्याच्या हद्दीत लहान-लहान जलसिंचन प्रकल्प उभारले. आता त्यांच्या हद्दीतील बॅरेजमधील बॅक वाटरला मोठे पंप लावून पाईपलाईनद्वारे छोटे-मोठे तलाव, धरणे भरून घेत आहेत. इकडे मात्र सिरोंचा तालुक्य ...
प्लास्टिक हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. एकदा तयार झालेली प्लास्टिक किमान ५०० वर्ष जमिनीत कुजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये प्लास्टिकचे मोठमोठे ढीग बघायला मिळतात. तसेच प्लास्टिक जाळल्यास मोठ्य ...
बँक खात्याशी संबंधित माहिती प्राप्त करून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे अनेकदा दिसून येते. कोणतीही बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे खाते व एटीएमशी संबंधित माहिती कुणालाही देऊ नये, तसेच माहिती ऑनलाईन वाटणी करू नये, असे आवाहन ठाणेदार स ...
रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा. छायन, जि. झाबुआ (मध्यप्रदेश) व किसनलाल बसराम मेरावत, रा.राठधनराज, जि.बासवारा (राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेशचंद्रसह इतर आठ जणांनी सनशाईन ...
मंत्रालयस्तरावर अधिकारी व मंत्र्यांमध्ये सदर मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळ कार्यालय मुंबई व सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुध्दा धान खरेदी व भरडाईचा हा विषय चर्चिला गेला आहे. मंत्रालयस्तरावरून येत्या तीन दिवसात तांदळाची ...
आरमोरी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडविण्यासाठी २४ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राऊत, संचालन राजू वडपल्लीवार तर आभार नगर परिषद ...
धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून कधी गोदाम पूर्ण तर कधी बारदान्याचा तुटवडा या विविध कारणांमुळे सदर केंद्र बंद पडले होते. त्यामुळे पाहिजे, त्या प्रमाणात धान खरेदीला गती आली नाही. शासकीय धान खरेदी केंद्राची मुदत ३१ मार्चपर्यंत राहते. त्यानंतर धान खरेद ...