शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी शिक्षकांवर आश्रमशाळेचा भार

By admin | Updated: February 25, 2017 01:24 IST

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून आश्रमशाळा उघडण्यात आल्या. या शाळांमध्ये आदिवासी

देचलीपेठातील स्थिती : ८० किमी अंतरावरील शिक्षकाकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी अहेरी : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून आश्रमशाळा उघडण्यात आल्या. या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत; मात्र अनेक शाळांमध्ये शिक्षक व सोयीसुविधांचा अभाव आहे. तालुक्यातील देचलीपेठा येथील आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षकांच्या भरवशावरच शाळेचा कारभार चालविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. देलचलीपेठा येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून १९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तीन वर्षांपासून शाळेत स्थायी मुख्याध्यापक नाही. तसेच मागील दहा वर्षापासून आश्रमशाळेत महिला अधीक्षिका नाही. एका शिक्षिकेकडे अधीक्षिकेची जबाबदारी देण्यात आली आहे. तिलाच प्राथमिक शिक्षिकेचीही जबाबदारी ही पार पाडावी लागत आहे. शाळेत १२ शिक्षकांची आवश्यकता असतानाही २ माध्यमिक आणि २ प्राथमिक असे एकूण ४ शिक्षक शाळेत कार्यरत आहेत. तर तासिक तत्त्वावर ८ शिक्षक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून स्थायी मुख्याध्यापक नाही. देचलीपेठापासून ८० किमी अंतरावर असलेल्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी आधीच कमी असतानाही एका स्वयंपाक्याला मुलचेरा येथील मुलींच्या वसतिगृहात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना दूरवर असणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भरती केले जाते. प्रति विद्यार्थी ५० ते ६० हजार रूपये त्यावर खर्च केला जातो. दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देणाऱ्या शाळात सोयीसुविधा नसतानाही शासकीय आश्रमशाळांच्या दुर्दशेचा विचार केला जात नाही, असा सवाल आश्रमशाळा शिक्षक, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)