शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

लाटीपाडा धरणातून पांझरेत पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST

निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस होत होता. परंतु गेल्या वर्षी दमदार पाऊस ...

निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कमी प्रमाणात पाऊस होत होता. परंतु गेल्या वर्षी दमदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील तीनही प्रकल्प १०० टक्के भरून वाहात होते. त्यामुळे शेतकरीही सुखावला होता. म्हणून यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत कुठलीही पाणीटंचाई जाणवली नाही. जे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच आवर्तन सोडावे लागते, त्याची फारशी गरज भासली नाही. पांझरा नदी पात्रातदेखील मार्च महिन्यापर्यंत ओलावा होता. आता मात्र मे महिन्यात पांझरा नदीकाठावरील सुमारे १४ गावांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. सर्वच गावांच्या पाणीपुरवठा विहिरी या पांझरा नदी किनारी असल्यामुळे पांझरा नदीतून सुमारे १०० दलघफू एवढे आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने करावे, जेणेकरून ग्रामस्थांना पाणी टंचाई जाणवणार नाही. लाटीपाडा धरणात सुमारे ५०० दलघफू पाणी साठा आजपर्यंत शिल्लक आहे. या साठ्यातून काटदान परिसरात दरवर्षी पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडावे. यामुळे उजव्या कालव्यावरील दिघावे, छाईल, प्रतापपूर, नाडसे, दारखेल, निळगव्हाण, बेहेड, विटाई या सर्वच गावांचा पाणी प्रश्न संपेल. लाटीपाडा धरणातून शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यातून पांझरा नदीपात्रात १०० दलघफू व उजव्या कालव्यातून १००० दलघफू एवढे पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागास सूचना द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, धुळे व तहसीलदार, साकी