शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उजव्या कालव्यातून पाणी नासाडी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:06 IST

अमरावती प्रकल्प : सोडलेले पाणी जाते कुठे याचे कुतूहल शेतकऱ्यांना होते

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर :अमरावती मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी बंद करून ते प्रकल्पातच अडविण्यात आले आहे. त्यामुळे उजव्या कालव्यातून होणोरी पाण्याची नासाडी थांबली आहे.अमरावती मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याची नासाडी या मथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच, पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेतली आहे.पाण्याच्या प्रत्येक थेंबांचे महत्त्व मालपूरकरांनी मागच्यावर्षी अनुभवले आहे. नळांना वीस दिवसानंतर तेही घड्याळ्याच्या काट्यावर लक्ष ठेवून पाणी सोडले जात होते.तरी सुध्दा याच्यातून कुठलाही बोध न घेता गेल्या बºयाच दिवसांपासून येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या कालव्यातून बेसुमार पाणी पाटबंधारे विभागाने सोडुन पाण्याची नासाडी होत होती. हे पाणी शेतशिवारातील नाल्यातून देखील वाहत होते. यावरून सुराय ग्रामस्थांमध्ये वाद झाला. तो थेट दोंडाईचा पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला तरी कोणी ही याची दखल घेतली नाही. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते.मालपुर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून याला दोन कालवे आहेत. शेतकऱ्यांचा खरिप व रब्बी दोन ही हंगामातील पिक आता निघाले आहेत. काहींची काढणी चालु आहे. अशा परिस्थितीत पाण्याची गरज नसतांना हे एवढे पाणी कुठे जात आहे याचे ग्रामस्थांना मोठे कुतुहल होते. शेतकºयांनी याबाबत कैफियत मांडली.पाण्याचा साठा प्रकल्पात राहिल्यास याचा भविष्यात उपयोग घेता येवू शकतो, यासाठी प्रकल्पात पाणी साठा असणे आवश्यक आहे अन्यथा आडातच नाही तर पोह?्यात कुठुन येईल अशी अवस्था होवू नये म्हणून काही जागृत शेतक?्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर वाया जाणाºया पाण्याला पायबंद बसला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे