शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

धान्याच्या साठ्यात मापात पाप; काही ठिकाणी निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:10 AM

कोणाला किती मिळते धान्य? अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कार्ड गहू २० किलो, तांदूळ १५ तर साखर १ किलो दिली जाते़ ...

कोणाला किती मिळते धान्य?

अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कार्ड गहू २० किलो, तांदूळ १५ तर साखर १ किलो दिली जाते़ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति युनिट गहू ३ किलो व तांदूळ २ किलो दिले जातात. मात्र एपीएल कार्डधारकांना धान्य देय नाही. गरीब लाभार्थ्यांना रेशनचे धान्य वाटप केले जाते. मात्र त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणे गरजेचे सांगितले जात असल्याचे सांगण्यात आले.

मालकातर येथे धान्य मिळते खरे, पण घाणच

मालकातर येथे रेशन नियमित मिळत असले तरी बहुतांशी वेळा धान्य निकृष्ट दर्जाचे मिळते. तांदुळामध्ये अधिक घाण, हलका प्रतीचा व शिजविल्यानंतर पातळ होऊन जातो. तसेच तांदूळ व गव्हाच्या ५० किलो वनजाच्या गोणीत नेहमी ५ ते ६ किलो धान्य कमी भरते. त्या वेळी ग्राहकांमध्ये वाद होतात. आदिवासी संघटनादेखील लक्ष ठेवून असल्यामुळे आता पहिल्यापेक्षा चांगले धान्य व नियमित मिळते. आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारचे धान्य कसे मिळेल याकडे तालुका पुरवठा विभागाने लक्ष द्यावे.