शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 19:27 IST

१९९९ आली ही सीमेवर मोठं सैन्यबळ दिसून आले होते आणि त्यावेळी अनेक गावे सैन्यानेही ताब्यात घेतली होती. त्यामुळे वाळवंटात अजूनही  घरकामासाठी खोदकाम करताना दारूगोळा सापडण्याचा सिलसिला सुरु आहे.

ठळक मुद्दे१९६५ आणि १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानला कशी धूळ चारली याचा पुरावा अजूनही सीमेच्या खेड्यात सापडतात. सीमेवर असलेल्या बीजराड़ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीठाडाउ गावात घराचा पाया खोदण्याचे काम चालू होते. तेव्हा अचानक दारूगोळा सापडल्याने कुटुंबात खळबळ उडाली.

राजस्थानच्या वाळवंटातील सीमा भागात १९६५ आणि १९७१ च्या लढाईनंतरही भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण होते, ज्यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर बर्‍याच वेळा सीमा ताब्यात घेण्यात आली होती. १९९९ आली ही सीमेवर मोठं सैन्यबळ दिसून आले होते आणि त्यावेळी अनेक गावे सैन्यानेही ताब्यात घेतली होती. त्यामुळे वाळवंटात अजूनही  घरकामासाठी खोदकाम करताना दारूगोळा सापडण्याचा सिलसिला सुरु आहे.१९६५ आणि १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानला कशी धूळ चारली याचा पुरावा अजूनही सीमेच्या खेड्यात सापडतात. जेव्हा लोक सीमेच्या खेड्यात घरकामासाठी खोदकाम करताना तेव्हा त्यांना जुने दारुगोळा सापडतात. अशाच एका घटनेत कामगारांनी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याच्या भारत-पाक सीमेच्या अवघ्या दोन किमी आधी मीठाडाउ गावात पंतप्रधान आवास योजनेसाठी(PMAY) घर खोदण्यास सुरुवात केली, तर घरात खोदताना मातीच्या हांडीत ५२ जिवंत काडतुसे सापडली.बाडमेर जिल्ह्यातील चौहटन भागात जेव्हा घरमालकाने खोदण्यास सुरवात केली, तेव्हा तेथे धारदार लोखंडी वस्तू पाहिल्यावर मजुरांना घाम फुटला, परंतु त्यानंतर जेव्हा संपूर्ण उत्खनन केले गेले तेव्हा असे आढळले की, इथल्या काही ठिकाणी लष्कराच्या हालचालीही झाल्या आहेत.वास्तविक, सीमेवर असलेल्या बीजराड़ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीठाडाउ गावात घराचा पाया खोदण्याचे काम चालू होते. तेव्हा अचानक दारूगोळा सापडल्याने कुटुंबात खळबळ उडाली. घाईघाईने ते ठिकाण सोडत सर्वप्रथम हे कुटुंब तेथून दूर नेण्यात आले आणि त्यानंतर मीठाडाउ येथील रहिवासी मदन कुमार यांनी तातडीने पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना दारुगोळ्याबद्दल माहिती दिली. या माहितीनंतर बीजराडचे एसएचओ कैलाश घटनास्थळी पोहोचले आणि उत्खननात सापडलेले काडतुसे जप्त केल्यावर बीएसएफलाही माहिती देण्यात आली.

याबाबतची माहिती पोलिस उपअधीक्षक कार्यालयामार्फत सैन्याला देण्यात येणार आहे. यानंतर सैन्याद्वारे सुरक्षा उपकरणांद्वारे हा दारुगोळा घटनास्थळावरून काढून टाकला जाईल. तोपर्यंत प्रशासनाने घरमालकाला खोदकाम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. याआधीही याच काळात सीमा भागात उत्खननात सैन्याशी संबंधित वस्तू मिळाल्या होत्या. तज्ञांचा अशी शक्यता वर्तवली आहे की, १९६५ च्या युद्धाच्या वेळी हे गाव गोळीबारात जळाले होते. अनेकांना गाव सोडून चौहटनमध्ये यावे लागले. दरम्यान, गावच्या संरक्षणासाठी सरकारकडून गावकऱ्यांना शस्त्रेही देण्यात आली. हे कदाचित समान कारतूस असू शकतात.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

Sushant singh Rajput Suicide : ... तर मुंबई पोलिसांच्या जिवाला धोका; रुपा गांगुलीने व्यक्त केली शंका

टॅग्स :BorderसीमारेषाIndiaभारतPakistanपाकिस्तानSoldierसैनिकPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना