शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आला पण हंगाम गेला

By admin | Updated: August 25, 2014 23:55 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड मागील अडीच ते तीन महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने नुकतीच जिल्ह्यात सुरूवात केली असली तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडमागील अडीच ते तीन महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने नुकतीच जिल्ह्यात सुरूवात केली असली तरी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सोमवारपर्यंत जिल्हयात सरासरीच्या तुलनेत ४८.०३ टक्के एवढ्या पावसाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे.जिल्हयात १३० टक्के खरीपाची पेरणी जुलै दरम्यान झालेली आहे. मधल्या दोन महिन्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने जिल्हयातील खरीप पिके मोठ्या प्रमाणात करपून गेले आहेत. जिल्हयात ४ लाख हेक्टरवर कापूस, दीड लाख हेक्टर सोयाबीन तर ९० हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झालेली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मोजक्याच शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते. परंतु बहुतांश शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. आज ना उद्या पाऊस पडेल या भाबड्या आशेवर अवलंबून असलेल्या बळीराजाचे पिक पावसा अभावी जळून खाक झालेले आहे. ही जिल्हयातील वस्तू स्थिती आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रातील पन्नास टक्के पिकांना सुरू असलेल्या पावसाचा फारसा फरक पडेल असे चित्र जिल्हयात नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. मागील चार दिवसात जिल्हयात पावसाने सुरूवात केली मात्र अडीच महिने पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले धान्य उगवलेच नाही. अशी परिस्थिती जिल्हयात बहुतांश ठिकाणी निर्माण झाली असल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.