शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

बूथ कार्यकर्त्यांना सक्षम करा-राधामोहन सिंह

By admin | Updated: September 7, 2014 00:23 IST

भोकरदन : येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष संघटन वाढवून गावागावातील बूथवरील कार्यकर्त्यांना सक्षम करा. आधी बूथ जिंका, मग पुढची कोणतीही निवडणूक सहजरित्या जिंकता येईल

भोकरदन : येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष संघटन वाढवून गावागावातील बूथवरील कार्यकर्त्यांना सक्षम करा. आधी बूथ जिंका, मग पुढची कोणतीही निवडणूक सहजरित्या जिंकता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी येथे केले.शनिवारी भोकरदन येथे झालेल्या भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. यावेळी संघटनमंत्री राजेंद्र फडके, माजी आ़ बबनराव लोणीकर, भाई ज्ञानोबा मुंढे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पाटील दानवे, जि.प. उपाध्यक्ष राहुल लोणीकर, भाऊराव देशमुख यांचीही उपस्थिती होती.सिंह पुढे म्हणाले की, मोदी सरकारचे तीन महिने पूर्ण झाले. या काळात ५ टक्क्यांनी विकास दर वाढला असून ८ टक्क्यांनी महागाई कमी झाली आहे. गावातील प्रत्येक गरीबाला मजबूत करण्यासाठी पंतप्रधान जनधन योजना सुरू केली आहे. या योजनेत एका दिवसामध्ये १ कोटी ८० हजार नागरिकांनी खाते उघडली असून त्यांचा १ लाख रुपयांचा विमा सुद्धा निघाला आहे. जुन्या खातेदारांना सुद्धा या योजनेचा लाभ होईल, असे राधामोहन सिंह यांनी सांगितले. यावेळी दानवे म्हणाले की, जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपाची स्थिती मजबूत आहे. सर्व सहकारी संस्था युतीच्या ताब्यात आहेत. यावेळी या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून येणार, असा दावा त्यांनी केला.यावेळी नामदेव गाढेकर, शिवाजीराव थोटे, सभापती वर्षा देशमुख, आशा माळी, नंदा भागीले, गणेश फुके, भगवान तोडावत, लक्ष्मण मळेकर, किशोर अग्रवाल, कौतीकराव जगताप, आत्माराम सूरडकर, देवीदास देशमुख, गणेश ठाले, गोविदराव पंडीत, बळीराम कडपे, रामेश्वर सोनवणे, विठ्ठल चिंचपुरे, रामेश्वर भांदरगे, मुकेश चिने, शालिकराम म्हस्के आदी होते.पशुधन विकासासाठी केंद्र सरकारने ९०० कोटी रुपये दिले, मात्र महाराष्ट्र सरकारने ५०० कोटी रुपये सुद्धा खर्च केले नाही. किंवा त्याचा हिशोबही दिला नाही, असे सांगून राज्य सरकार विकलांग असल्याचा आरोप सिंह यांनी केला