शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रेशन धान्य देत नाही, दुकानदारच बदलून टाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

जिल्ह्यात ४ लाख ५७ हजारावर एकूण रेशनकार्ड धारकांची संख्या आहे. मात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबालाच शासनाच्या विविध योजनेतून धान्य ...

जिल्ह्यात ४ लाख ५७ हजारावर एकूण रेशनकार्ड धारकांची संख्या आहे. मात्र अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबालाच शासनाच्या विविध योजनेतून धान्य दिल्या जाते. विशेष म्हणजे, अनेकवेळा दुकानदार तसेच कार्डधारकांमध्ये धान्य देण्यावरून तसेच इतरही कारणामुळे खडके उडतात. अशावेळी कार्डधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. काही वेळा कार्डधारक घर बदलवितात. त्यामुळे ते रेशनपासून वंचित राहण्याची भीती असते. त्यामुळे शासनाने रेशन दुकान पोर्टेबिलिटी योजना सुरू केली आहे.यानुसार ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार रेशन दुकान बदलविणे सहज शक्य झाले आहे. जिल्ह्यात ६ हजार ३०४ नागरिकांनी आपल्या सोयीनुसार रेशन दुकान बदलवित या योजनेचा लाभ घेतला आहे.

बाॅक्स

एकूण रेशन कार्डधारक- ४,५७,३२९

बीपीएल-२,६१,०३१

अंत्योदय-१,३७,१४५

केशरी-५९,१५३

किती जणांनी दुकानदार बदलला-६३०४

बाॅक्स

कोणत्या तालुक्यात किती जणांनी बदलला दुकानदार

बल्लारपूर ७१६

भद्रावती ५३७

ब्रह्मपुरी ८५

चंद्रपूर ८१४

चंद्रपूर शहर १७८१

चिमूर ४६७

गोंडपिपरी १८

जिवती ७२

कोरपना ८९

मूल-८९

नागभीड १८३

पोंभूर्णा ३४

राजुरा २७०

सावली ३१

सिंदेवाही ४०

वरोरा १०७८

एकूण ६३०४

बाॅक्स

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागाच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये रेशन दुकान पोर्टेबिलिटीचा लाभ घेण्याची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहरात जून महिन्यामध्ये तब्बल १ हजार ७८१ कार्डधारकांनी दुकानदार बदलला आहे. त्यानंतर वरोरा तालुक्यात १ हजार ७८ जणांनी रेशन दुकान बदलविले आहे. काही दुकानदारांसोबत उडणाऱ्या खटक्यांमुळे तर काहींनी दुसरीकडे घर बदलविल्यामुळे रेशन दुकान पोर्टेबिलिटी केली आहे. गोंडपिपरी तालुक्यात केवळ १८,सावलीत ३१,पोंभूर्णामध्ये ३४ जणांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे.

बाक्स

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोना संकटामुळे यावर्षी अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्यक्रम तसेच अंत्योदयच्या कार्डधारकांना मोफत धान्य दिल्या जात आहे. त्यातच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गतही याच कार्डधारकांना मोफत धान्य दिल्या जात असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांना धान्य मिळणार आहे.