डम्पींग यार्डमधील कचरा प्रक्रियेसाठी अंबुजा कंपनीला देणे, पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात नगरोत्थानचा निधी देणे आणि मूल मार्गाला जोडणाऱ्या बायपास रोडला मंजुरी देणे, या तीन विषयांवरून मनपाच्या बुधवारी झालेल्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. ...
ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या विविध तक्रारी असतात. अधिकाऱ्यांनी ‘त्या’ तक्रारीची दखल घेऊन ग्रामस्थांच्या समस्या सोडवावे, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ...
चित्रपटांपासून भावगीतांपर्यंत आणि आधुनिक ते पारंपरिक गीतसंगीताच्या तालावर पाऊल थिरकले नाही, तर ती तरुणाई कसली? चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नृत्यदिग्दर्शक धर्मेश आणि नृत्यकलावंत शेखरकुमार, कुमार शेट्टी यांच्या उपस्थितीने स्पर्धकांसोबतच उपस्थित रसिक नृत्य ...
ज्ञान व माहितीपेक्षा गेमिंग, गॅम्बलिंग आणि पोर्नोग्राफीला बळी पडण्याचे प्रकार १६ ते २५ वर्षे वयोगटातील युवक- युवतींमध्ये घडत आहेत. समाजातील सजक घटकांनी वेळीच जागृत झाले नाही, तर तरुणाईचे आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकते. पालक व कुटुंब प्रमुखांनी याकडे लक्ष ...
तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या मुरमाडी जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात गिताताई तात्याजी पेंदाम (४५ रा. मुरमाडी) ही महिला जागीच मृत्युमुखी पडली. ...
शेती हंगाम आटोपल्यानंतर उन्हाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. ...