येथील शिवाजी चौक ते सावरकर चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक अडचणीत, असे वृत्त सोमवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच नगरपालिका व पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून यापुढे अतिक्रमण केल्यास कडक कार्यवाहीचा इशारा दिला. ...
जिल्हा पोलीस प्रशासन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल विभाग आणि लाठी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडपिपरी तालुक्यातील वेळगाव या आदिवासी बहुल गावात जनजागरण मेळावा पार पडला. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वेकोलिमध्ये कार्यरत खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याविरोधात भारतीय कोयला खदान मजदूर संघाच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षकांनी सोमवारी मोर्चाच्या स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर तिथे दिवसभर धरण ...
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत १० वर्षांपूर्वी वस्ती थाटलेल्या प्रेमनगरातील ग्रामस्थांवर आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे अखेर गावच सोडून देण्याची पाळी आली. ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मानव व वाघाचा संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा कोअर झोन क्षेत्रात वसलेल्या नवेगावचे सन २०१३ मध्ये खडसंगी जवळ पुनर्वसन करण्यात आले. ...
चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील लॉयड स्टिल मेटल्स या कारखान्यातील प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्व्हेक्षणातून आता स्पष्ट झाले आहे. ...
मूर्तिजापूर येथील कार्यक्रम आटोपून परतताना आनंदवन येथील स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलावंतांना घेऊन येणाऱ्या बसची उभ्या टिप्परला जबर धडक बसली. या अपघातात डॉ. विकास आमटे यांचे सहकारी बाळू माटे यांचा मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले. ...
ग्रामसभेचे अड्याळ टेकडी हे केंद्रस्थान आहे. देशात कोठेही नाही पण अड्याळ टेकडीवरच ग्राम स्वराज्याचे प्रयोग झाले, असे प्रतिपादन दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते बजरंग मुनी यांनी अड्याळ टेकडी येथे केले. ...