शेतातील पिकाला मुबलक पाणी मिळावे, यासाठी शासनाने गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्याद्वारे शेतजमिनीला पाणी पुरवठा केला जातो. परंतु कंत्राटदाराने लाखापूरजवळील उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे बुधवारी काल ...
चिमुर क्रांती लढ्याला १६ आॅगस्ट २०१९ रोजी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शुक्रवारी दुपारी १२ वाजता बीपीएड कॉलेज मैदानावर चिमूर क्रांती शहीद स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
८ आॅगस्ट १९४२ ला गवालिया टँक मैदान मुंबई येथे भारत छोडो आंदोलनादरम्यान महात्मा गांधीजींनी ‘करा अथवा मरा’ हा नारा दिला. गांधीजींच्या या संदेशाने देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. चिमूर शहरातील क्रांतिकारक व नागरिकांनी १२ आॅगस्ट १९४२ पासून गुप्त बैठका घे ...
मागील पंधरा-सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुलै महिन्यापर्यंत कोरडेच असलेल्या सिंचन प्रकल्पात आता चांगलाच जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात अकरा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. ...
आसोलामेंढा तलावाचे सौंदर्य न्याहाळण्याचा मोह सावली ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही आवरता आले नाही. हे त्यांनी दिलेल्या भेटीने स्पष्ट झाले आहे. तलावाचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्या ...
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक स ...
शालेयपूर्व शिक्षण व सकस आहार पुरविण्याचे कर्तव्य बजावूनही विविध मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) च्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती झाल्यापासून एमआरआय मशीन उपलब्ध नसल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. शिवाय, जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या शेकडो रूग्णांना मशीनअभावी अन्यत्र पाठवावे लागत आहे. ...
धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...