११ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले बल्लारपुरातील बसस्थानक एखाद्या विमानतळासारखे दिसते. प्रशस्त फलाट, मोठे वाहनतळ, प्रसाधनगृहे, सर्व सोयींनी युक्त चौकशी कक्ष, पाण्याची सुविधा, आकर्षक आसन व्यवस्था, आदींमुळे या बसस्थानकाला पंचतारांकित लूक प्राप्त झाला ...
काँग्रेस आघाडीमध्येही अद्याप उमेदवारीचा सस्पेंस कायम आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महेश मेंढे यांना मैदानात उतरविले होते. तिकीट दिली होती. यावेळीही मेंढे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना लढलो मग यावेळी का नाही, असा त्यांच्या ...
पिण्याच्या पाण्यामध्ये आढळून आलेले दोष नष्ट करुन साथरोगास प्रतिबंध केला जातो. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावे, यासाठी शुध्दीकरण व प्रयोगशाळेत पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. पाणी गुणवत्ता, सनियंत्रण व स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत ...
नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडवत दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहे. रस्ते आणि ग्रामपंचायतीसाठी भरपूर निधी शासनाकडून मिळवून दिला आहे. ५२ हजार कोटींची तरतूद फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी केली आहे, चिमूर क्रांती जिल्ह्यासाठी आपण अविरत संघर्ष ...
राजुरा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हे आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी म्हणून मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या करीत आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत नि ...
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून टूथपिक उत्पादन केंद्र पोंभूर्णा येथे कार्यान्वित झाले. या माध्यमातून पोंभूर्णा तालुक्यातील महिला व पुरुषांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पोंभूर्णा या ...
व्यवस्थापनाने नोटीस काढून कामगारांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आणि संपात भाग घेतल्यास कार्यवाही करण्याची सूचना दिली. मात्र कामगारांनी व्यवस्थापनाची सूचना धुडकावित संप शंभर टक्के यशस्वी केला. भारतीय मजदूर संघ या आंदोलनात सहभागी नसल्याचे व् ...
ना. बावनकुळे पुढे म्हणाले, गेली २५ वर्षे सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत आहेत. ते विधानसभेतील सर्वोत्तम आमदार म्हणून गौरविले गेले आहे. राज्यातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा गौरव झाल ...
कंपनी आदिवासी बांधवांचे शोषण करीत असल्याचा आरोप करीत माणिकगड व्यवस्थापनावर अॅट्रासिटी दाखल करा, या मागणीसाठी आदिवासी कोलाम बांधवांनी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याशिवाय गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट करणे, आदिवासीची शेती नष्ट ...