अवघ्या सहा महिन्यात सुमारे १३४७ हेक्टर शेताला पाणी पुरेल, अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. आसोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळजोडणीमार्फत याप्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेताला मिळणार आहे. सदर योजनेचे पाणी चिचाळा, दहेगाव, मानकापूर, दळदी, ...
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. याशिवाय जंगली परिसरही मोठा आहे. त्यामुळे अपघात, वन्यप्राणी हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे अनेक जणांना शासकीय वा खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. अशावेळी त्यांना रुग्णवाहिकेचा मोठा आधार असतो. ...
दोन आठवड्यांच्या कालावधीमध्ये मुलांसाठी जिल्हास्तरावर वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळेमधील मुलांच्या गैरहजेरीबाबत आढावाही घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहितीपट दाखविण्यात येतील. गावातील बालगट, किशोरगट, महिला मंडळ, बालसभांसाठी ...
नागभीड -सिंदेवाही राज्य महामार्गावरील आम्रवृक्षांची ही गोष्ट आहे. जेव्हा हा राज्य महामार्ग झाला असेल त्यावेळी चिंधी चक ते सावरगाव दरम्यान या आम्रवृक्षांची लागवड करण्यात आली. आज हे आम्रवृक्ष मोठे झाले. या वृक्षांचा विस्तार लक्षात घेतल्यास किमान ५० ते ...
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करत कापूस व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावा लागत आहे. कापसाला ५ हजार ५५० रूपये हमीभाव असताना व्यापारी शेतकऱ्यांकडून मनमानी दराने खरेदी करत आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कपाशीची बोंडे झाडावरच ...
गत अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत विश्वासू देवराव भोंगळे यांनी अडीच वर्षांच्या कालखंडात अध्यक्ष म्हणून कार्य करताना भाजपच्या ३६ सदस्यांना एकसुत्रात ठेवण्यात बºयापैकी यश ...
शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचताना आर्थिक लाभाचा फायदा विलंबाने मिळणे हा मोठा अडथळा असल्याचे शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे कृषी विभाग व अन्य विभागांनी शेतकऱ्यांच्या योजना राबविताना वेळेचे बंधन पाळावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुण ...
त्यामुळे बेरोजगारांनी उत्साहात अर्ज सादर केले. मात्र निवडणुकीदरम्यान आचारसंहिता आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे जिल्हा परिषद नोकरभरती रखडली आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्यापर्यंत हा विषय मार्गी लागणार नसल्याची चिन्हे असल्याने बेरोजग ...
स्पर्धेत अभिजात कला सादर होणार आहेत. काही सामाजिक आशयाची नाटके सुध्दा सादर होणार आहे. नाट्यकलेची जोपासना करणाऱ्या सर्व कलावंतांनी गेली अनेक वर्षे परिश्रम घेत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक संपन्न केली असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार य ...
देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा ...