यंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने ...
मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती राजूरवार, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. अलका आकुलवार, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, आयसीडीएसचे प्रतिनिधी मेश्राम, वेकोलितर्फे डॉ. चंद्रागडे, प्रभादेवी नर्सिंग स्कुलचे मुख्याध्यापक मोहसीन ...
उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे रिंगणात होते. यात भाजपचे राहुल पावडे यांचा २० मतांनी विजय झाला. त्यांना ४२ मते पडली तर काँग्रेसचे नागापुरे यांनाही २२ मतांवर समाधान मानावे लागले. उर्वरित बसपा आघाडीचे अनिल रामटेके, शहर ...
देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे. आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आण ...
चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीमुळे अनेकजण खासगी रुग्णवाहिकांच्या व्यवसायात उतरले आहेत. या व्यवसायात सेवाभाव असल्याने ही बाब तशी कौतुकास्पदच आहे. जेवढ्या जास्त रुग्णवाहिका असेल तेवढेच रुग्णांसाठी चांगले आहे. मात्र खासगी र ...
राजुरा येथील कुणाल विजय लांडगे आणि वैशाली राजेश रुनिवाल हे मारुती व्हॅन (क्रमांक एमएच ३४ सीएन २२०९) मध्ये कपडे, स्टेशनरी सामान तसेच बेन्टेक्सचे सामान भरून विविध गावात फिरून माल विक्री करण्यासाठी निघाले होते. मूर्ती या गावातून परत राजुराला जात असताना ...
वरोरा नाका चौकापासून प्रियदर्शिनी इंदिरा चौकापर्यंत येणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मार्गाचे रूंदीकरण केल्या जात आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहापर्यंत एकेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शिवाय, चौपदरीकरणासाठी पाण्याच्या टा ...
मागील काही वर्षांमध्ये कपाशीच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच यावर्षी कापसाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला. परतीच्या पावसामुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळेनासे झाले आहे. ...