मागील पाच वर्षांपासून शासकीय नोकरभरती रखडली आहे. परिणामी बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेली नोकर भरती त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भाजपा सरकारने मोठ्या ...
यावर्षी सुरुवातीला शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यानंतर परतीच्या अवकाळी पावसाने घात केला. खरीप हंगामातील पिके ऐन कापणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या संकटातून सावरुन शेतकऱ्यांनी उधा ...
महापौर राखी कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता मनपाच्या हिराई सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर तथा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, उपायुक्त गजानन बोकडे, नगरसचिव के. एस. नेहारे व विषय समित्यांचे सर्व सभापती, आयुक ...
मागील काही वर्षांपासून येथील रहिवासी भागात भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वडाचे झाड ते प्रकाश पाम्पट्टीवार यांच्या घरापर्यंत तसेच वडाचे झाड ते सुनिल राचलवार यांच्या घरापर्यंत बाजाराचा भाग नसतांनासुध्दा आठवडी ब ...
तालुका पेन्शनर्स बहुउद्देशीय असोसिएशनच्या पेन्शनर्स डेनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होेत्या. अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे, उद्घाटक म्हणून तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याध्यापक ना. गो. थुटे, प्रा. श्रीकांत पाटील आदी उपस् ...
ओबीसींना शेती बरोबरच व्यवसायभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावे व ओबीसींची आर्थिक उन्नती कशी होईल, यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने विविध योजना राबवाव्यात, यासाठी आम्ही ओबीसींच्या वतीने सतत पाठपुरावा करू, असे आश्वासन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज ...
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याने पूरग्रस्त व अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र हिवाळी अधिवेशन ...
हंसराज अहीर पुढे म्हणाले, नागरिकता देण्याचा कायदा आहे. परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये व नुकताच लोकसभा तसेच राज्यसभेत पारित झालेल्या कायद्यानुसार आता पाच वर्षात नागरिकता देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे ...