जिल्ह्यातील ज्या आस्थापनावरील कर्मचारी अत्यावश्यक सेवा म्हणून काम करत आहेत. त्यांना त्या आस्थापनांची ओळखपत्र देण्यात यावेत. दर्शनी भागात आपले ओळखपत्र घेऊन पोलिसांना दाखवावे. पोलीस विनाकारण कोणावर कारवाई करणार नाही. आतापर्यंत ३९ लोकांवर कारवाई करण्यात ...
कोरोनाने थैमान घातल्याने संचार बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आपला बचाव करण्यासाठी घरी जाण्याच्या ओढीने २८ वर्षीय एका युवकाने नागपूर ते सिंदेवाही असा १३० किमीचा उपाशी पोटी पायदळ प्रवास करून गाव गाठले. ...
मूल पंचायत समिती अंतर्गत ४९ ग्रामपंचायतींमधील १११ गावातील नागरिकांना घरकूल मंजूर झाले आहेत. पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतंर्गत सन २०१९- २० या वर्षात १३७ घरांचे उद्दिष्ट होते. फक्त १० घरांचे काम पूर्ण झाले. तर उर्वरित कामे रेतीअभावी रखडली. रमाई योजनेत ...
सन २०१६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मयादित परीक्षेत मूळ मागणी पदाव्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील २३० व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या ६३६ उमेदवारांना पोलीस उपनि ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी जारी केली आहे. हा निर्णय देशहितार्थ आहे. या काळामध्ये नागरिकांना मूलभूत प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. आज सर्व विभाग प्रमुखांच् ...
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे राजेश मोहिते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती रा ...
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत क फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली. रविवारच्या जनता कफ्युनंतर सोमवारी घराबाहेर पडलेल्या चंद्रपूर शहरातील नागरिकांन ...
जिल्ह्यात काही गावांत सिंचनाची सुविधा आहे. अनेक शेतकरी सिंचन करून दुबार पीक घेत आहेत. नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजन ...